भारत आणि चीन - दक्षिण आशियातील प्रतिस्पर्धी
आशियातल्या भारत व चीन या उगवत्या महासत्तांना जर आत्मविश्वास असेल की, फायदा-तोटा समान असलेल्या व्यवहारात तिसरा कुठलाच देश भाग घेणार नाही, तर आशियात शांतता व स्थैर्य नांदेल. भारत आणि चीनला रस असणारे समान विषय म्हणजे जागतिक घडामोडीत सहकार्य, दहशतवाद आणि मूलतत्त्ववादींना रोखणे हे आहेत. भारताच्या परराष्ट्र व सुरक्षेच्या धोरणात चीनचा प्राधान्याने विचार करावा लागतो.......